शेतकऱ्यांनो, तयारीला लागा! सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता, ही आहेत 3 मोठी कारणे..

शेतकऱ्यांनो! यंदा देशात सोयाबीनचे दर वाढण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मुंबईतील ‘ग्लोबऑईल कॉन्फरन्स’मधील तज्ज्ञांच्या मते, या दरवाढीची तीन मुख्य कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे बाजारातील सोयाबीनचा जुना साठा (शिल्लक स्टॉक) जवळजवळ संपला आहे, त्यामुळे सोयाबीनच्या दराला मोठा आधार मिळण्याची शक्यता आहे. दुसरे कारण म्हणजे यावर्षी सोयाबीनची लागवड घटली आहे आणि महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील अतिवृष्टीमुळे … Read more

काय? महिलांना फक्तं अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर; पहा कागदपत्रे व अर्ज कुठे करावा?

Tractor Scheme : सरकार महिलांसाठी उपयुक्त अशा अनेक योजना (Government Scheme) राबवत आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे, त्यासोबतच महिलांना एसटी बस प्रवासात 50 टक्के सूट दिल्याने त्यांचा दैनंदिन प्रवासाचा खर्च कमी झाला आहे. याशिवाय, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे मोफत गॅस कनेक्शन (Free Gas Connection) मिळाल्याने महिलांचे आरोग्य … Read more

यंदा पांढरं सोनं मालामाल करणार? कापसाचे भाव वाढणार का? जाणून घ्या सध्याचा बाजारभाव..!

Kapus Bhav : महाराष्ट्रात यंदा अतिवृष्टीमुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. सततच्या पावसाने शेतात पाणी साचून कापसाची झाडं रोगट झाली आहेत, तर बोंडं सडण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे यंदा कापसाचं उत्पादन घटण्याची भीती आहे. या परिस्थितीत केंद्र सरकारचा हमीभाव, कापसावरील आयात शुल्काचा निर्णय आणि शेतकरी संघटनांच्या मागण्या पाहता कापसाच्या भावावर (Kapus Bhav) याचा परिणाम होण्याची … Read more