अखेर शेतकऱ्यांना दिलासा! दिवाळीपूर्वी “ह्या” शेतकऱ्यांना हेक्टरी “एवढी” मदत मिळणार

Maharashtra Government 31,628 Relief Package

Maharashtra Government 31,628 Relief Package: राज्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे तर अती हाल झाले आहेत, तर काही ठिकाणी जनावरं, विहिरी आणि शेती पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं अभूतपूर्व मदतीचं पॅकेज जाहीर केलं आहे. तब्बल ₹31,628 कोटींचं हे मदत पॅकेज Heavy rain crop loss aid शेतकऱ्यांसाठी एक … Read more

राज्यात पुन्हा पावसाची हजेरी! पंजाब डख यांचा इशारा, या तारखेपूर्वी शेतीची कामे आटोपून घ्या

Punjab Dakh Weather Forecast

Punjab Dakh Weather Forecast: राज्यात मागील काही दिवसांपासून ऊन-पावसाचं विचित्र चक्र सुरु आहे. काही भागात पावसाने उसंत घेतली असली, तरी वातावरण अजूनही अस्थिर आहे. अशातच प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पुन्हा एकदा वातावरणात बदल होणार असून, राज्यात भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे. … Read more

पाऊस कधी निघून जाणार? सोयाबीन कधी काढावी? पंजाब डक यांनी सगळं सांगितलं..!

Panjab Dakh Andaj : मागील काही दिवसांमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. लाखो हेक्टरवरील पिकं उध्वस्त झाली, शेतात पाणी साचल्याने सोयाबीन, उडीद, कापूस आणि द्राक्षं या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. राज्यात मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असताना आता शेतकऱ्यांसाठी पंजाब डक (Panjab Dakh) यांचा दिलासादायक अंदाज समोर आला आहे. पाऊस कधी जाणार? सोयाबीन कधी काढावी? … Read more

काय? महिलांना फक्तं अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर; पहा कागदपत्रे व अर्ज कुठे करावा?

Tractor Scheme : सरकार महिलांसाठी उपयुक्त अशा अनेक योजना (Government Scheme) राबवत आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे, त्यासोबतच महिलांना एसटी बस प्रवासात 50 टक्के सूट दिल्याने त्यांचा दैनंदिन प्रवासाचा खर्च कमी झाला आहे. याशिवाय, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे मोफत गॅस कनेक्शन (Free Gas Connection) मिळाल्याने महिलांचे आरोग्य … Read more