अखेर शेतकऱ्यांना दिलासा! दिवाळीपूर्वी “ह्या” शेतकऱ्यांना हेक्टरी “एवढी” मदत मिळणार

Maharashtra Government 31,628 Relief Package

Maharashtra Government 31,628 Relief Package: राज्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे तर अती हाल झाले आहेत, तर काही ठिकाणी जनावरं, विहिरी आणि शेती पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं अभूतपूर्व मदतीचं पॅकेज जाहीर केलं आहे. तब्बल ₹31,628 कोटींचं हे मदत पॅकेज Heavy rain crop loss aid शेतकऱ्यांसाठी एक … Read more

शेतकऱ्यांनो! … तरचं मिळेल तुम्हाला नुकसान भरपाई, पहा महत्त्वाची अट..!

मराठवाड्यात आलेल्या महापुराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. अनेक शेतांतील पिके वाहून गेली असून बळीराजा गंभीर संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे आणि राज्य सरकारकडून मदत कार्याला सुरुवातही झाली आहे. मात्र, यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता पूरग्रस्त आणि आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडे मदत मिळवण्यासाठी एक डॉक्युमेंट असणे आवश्यक … Read more

कांद्याला मिळतोय तब्बल एवढा दर, पहाचे ताजे कांदा बाजार भाव..!

Onion Rates today : शेतकऱ्यांनो, आजच्या बाजार भावात कांद्याने पुन्हा एकदा रंग दाखवला आहे. चंद्रपूर-गंजवड बाजार समितीत कांद्याला तब्बल 2500 रुपये प्रति क्विंटलचा सर्वाधिक दर मिळालाय. म्हणजेच योग्य दर्जाच्या मालाला बाजारात अजूनही चांगला भाव मिळतोय, हे स्पष्ट दिसतंय. दुसरीकडे, आवक कळवण बाजार समितीत सर्वाधिक दिसली असून, तब्बल 20,450 क्विंटल कांद्याची नोंद झाली आहे. यावरून हे … Read more

आज सोयाबीन भाव वाढले? पहा जास्त भाव कुठे मिळाला? येथे पहा आजचे सर्व सोयाबीन भाव..!

Soybean rates : शेतकरी बांधवांनो, आजच्या सोयाबीन बाजारात दर आणि आवक यामध्ये मोठे चढ-उतार दिसून आले. कुठे दर जास्त मिळाला तर कुठे अगदीच कमी मिळाला. लासलगाव-विंचूर बाजार समितीत आज सोयाबीनला सर्वाधिक म्हणजेच 4665 रुपये प्रति क्विंटल दर नोंदवला गेला, ज्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. पण राहूरी-वांबोरी बाजार समितीत फक्त 2050 रुपये प्रति क्विंटल दर … Read more

पाऊस कधी निघून जाणार? सोयाबीन कधी काढावी? पंजाब डक यांनी सगळं सांगितलं..!

Panjab Dakh Andaj : मागील काही दिवसांमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. लाखो हेक्टरवरील पिकं उध्वस्त झाली, शेतात पाणी साचल्याने सोयाबीन, उडीद, कापूस आणि द्राक्षं या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. राज्यात मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असताना आता शेतकऱ्यांसाठी पंजाब डक (Panjab Dakh) यांचा दिलासादायक अंदाज समोर आला आहे. पाऊस कधी जाणार? सोयाबीन कधी काढावी? … Read more

कांद्याचे दर वाढले; या बाजारात 100 रुपयांनी वाढ, पहा आजचे सर्व कांदा बाजार भाव..!

Onion Market Rates : आज राज्यातील कांदा बाजार समित्यांमध्ये दरांमध्ये मोठा फरक दिसून आला. अमरावती फळ आणि भाजीपाला बाजार समितीत लोकल जातीच्या कांद्याला सर्वाधिक 2400 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. याच बाजार समितीत काल 2300 रुपये दर होता. म्हणजेच आज याठिकाणी 100 रुपयांनी वाढ झाली आहे. तर सोलापूर (लाल जात), सिन्नर (उन्हाळी जात) आणि राहूरी-वांबोरी … Read more

शेतकऱ्यांनो, तयारीला लागा! सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता, ही आहेत 3 मोठी कारणे..

शेतकऱ्यांनो! यंदा देशात सोयाबीनचे दर वाढण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मुंबईतील ‘ग्लोबऑईल कॉन्फरन्स’मधील तज्ज्ञांच्या मते, या दरवाढीची तीन मुख्य कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे बाजारातील सोयाबीनचा जुना साठा (शिल्लक स्टॉक) जवळजवळ संपला आहे, त्यामुळे सोयाबीनच्या दराला मोठा आधार मिळण्याची शक्यता आहे. दुसरे कारण म्हणजे यावर्षी सोयाबीनची लागवड घटली आहे आणि महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील अतिवृष्टीमुळे … Read more

यंदा पांढरं सोनं मालामाल करणार? कापसाचे भाव वाढणार का? जाणून घ्या सध्याचा बाजारभाव..!

Kapus Bhav : महाराष्ट्रात यंदा अतिवृष्टीमुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. सततच्या पावसाने शेतात पाणी साचून कापसाची झाडं रोगट झाली आहेत, तर बोंडं सडण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे यंदा कापसाचं उत्पादन घटण्याची भीती आहे. या परिस्थितीत केंद्र सरकारचा हमीभाव, कापसावरील आयात शुल्काचा निर्णय आणि शेतकरी संघटनांच्या मागण्या पाहता कापसाच्या भावावर (Kapus Bhav) याचा परिणाम होण्याची … Read more